

फुलंब्री : आमदार झाल्यानंतर स्वतःमध्ये कुठलाही बदल करणार नसून तुमची पहिली जी ताई आहे तीच राहणार आहे. त्यामुळे स्वतःहत नाहीत तर मतदार संघात विकास कामातून बदल करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अनुराधा चव्हाण यांनी केले. फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज फ्लाग येथे फुलंब्री तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित आमदारा अनुराधा चव्हाण यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होते.