बारावाजेपर्यंत 567 पैकी,146 जणांनी केले मतदान
औरंगाबाद: औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्थेसाठी दोन्ही जिल्ह्यातील 17 मतदान केंद्रावर निवडणुक होत आहे.दुपारी बारा वाजेपर्यंत 657 मतदारांपैकी 146 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत भाजपचे 189 तर शिवसेनेचे 141, कॉंग्रेस-170,राष्ट्रवादी 80, एमआयएम 28, रिपाई बसपा 49 मतदार आहेत. सकाळी आठ वाजेपासून निवडणुकीस प्रारंभ झाला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी यांनी जालना येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
असे आहे पक्षीय बालाबल
महायुती | 330 |
कॉंग्रेस-आघाडी | 250 |
एमआयएम,बसप अपक्ष | 77 |
एकुण | 657 |
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.