kannad Water Crisis : विहीर जीवनदायिनी नव्हे जीवघेणी, पाणी शेंदताना ९ जणांचा बळी

Women Struggle : कन्नड तालुक्यातील भांबरवाडी गावात आजही महिलांना निजामकालीन विहिरीवरून पहाटे पाणी शेंदावे लागते. जल जीवन योजना असूनही गावात पाणी पोहोचलेले नाही, आणि भीषण टंचाईचा सामना सुरूच आहे.
kannad Water Crisis
kannad Water Crisis sakal
Updated on

संतोष निकम

कन्नड : ‘वावडी माईती पाणी भरेर ई तो हामनेन अन हमार नशिबेम जल्मेती लको ह्योछ. एक भांडा पाणी भरेपुरता चार वाजेती छिचीयारून बरोबर ले जाणू पडच. मरेर ठकाण वावडीप ले जाणू पडच साहेब...’ म्हणजे, विहिरीतून पाणी शेंदून आणणे आमच्या पाचवीलाच पुजलेले आहे. हंडाभर पाण्यासाठी पहाटे चार वाजता जीवघेण्या विहिरीवर लेकराबाळांना सोबत घेऊन जावे लागते साहेब... अशा भावना आहेत कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील महिलांच्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com