Aaditya Thackeray : पाण्याचा इव्हेंट करून ठाकरे गेले, आमचे नळ आजही कोरडे!

Water Crisis : शिवसेना (यूबीटी)ने छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नावर ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. मात्र, पाणीटंचाईस कारणीभूत ठरलेल्या त्यांच्या सत्ताकाळातील भूतकाळावर नागरिकांनी सवाल उपस्थित केले आहेत.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeraysakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळविण्यात सहभागी असलेल्या शिवसेनेतर्फे (यूबीटी) शुक्रवारी पाणी प्रश्‍नावर ‘हल्लाबोल’ करण्यात आला खरा, पण तो ‘इव्हेंट’सारखाच झाला! या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रोड ‘शो’ करत शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी आम्हालाच कळवळा असल्याचा आव आणला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com