

Ajintha Ghat accident
esakal
फर्दापूर: बीडहून १९ टन राजमा घेऊन दिल्लीकडे निघालेल्या एका कंटेनरचे अजिंठा घाट उतरत असताना अचानक ब्रेक फेल झाले. सोमवारी घडलेल्या या घटनेत चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.