Ajit Pawar : कबरीचा विषय आता उकरून का काढता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल, कुणाल कामरा प्रकरणावरही केले भाष्य

Aurangzeb Tomb : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाष्य करत जुने विषय उकरून का काढले जातात असा सवाल केला. याशिवाय कुणाल कामरा प्रकरणावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीचा विषय आता बंद झाला आहे. जुने विषय आता उकरून का काढता? सोळाव्या शतकातील मुद्दे २०२५ मध्ये का काढले जात आहेत, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com