

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरवासीय २० ते २५ वर्षांपासून ज्या पाणी योजनेची वाट पाहत होते, ती आता पूर्णत्वास येण्यास सुरवात झाली आहे. गुढीपाडव्याला नाथसागरातील पाणी उपसा विहिरीत (जॅकवेल) पाणी घेण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाला होता.