Child Rights: ‘विद्यादीप’मधील मुलींचे स्थलांतर केव्हा? शपथपत्र सादर करण्याचे खंडपीठाने दिले आदेश

Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विद्यादीप बालगृहातील मुलींच्या पलायनाची दखल घेत राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बालगृह परवाना संपल्यावर स्थलांतर न केल्याची बाबही चर्चेत आली आहे.
Child Rights
Child Rightssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विद्यादीप बालगृहातील मुलींनी पलायन केल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली. या प्रकरणात विद्यादीप बालगृहाचा परवाना संपल्यानंतर सदरील मुलींचे कायद्यानुसार इतर बालगृहात स्थलांतर केव्हा करणार याची शपथपत्रासह माहिती सादर करावी, असे आदेश न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com