Marathwada Farmer: मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार शेतकऱ्याने संपवलं जीवन, परभणी, लातूर जिल्ह्यांतील घटना

Agriculture Crisis: मराठवाड्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक विवंचना यामुळे ही पावलं उचलली गेली.
Marathwada Farmer
Marathwada Farmersakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका घटनेचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com