Success Story: थेरगाव येथील तरुणांची ध्येयाला गवसणी; शेतकरी कुटुंबातील तीन मुलांची मुंबई पोलिस दलात निवड

Navi Mumbai Police: थेरगाव (पाैठण) येथील तीन शेतकऱ्यांच्या मुलांनी परिस्थितीशी संघर्ष करून नवी मुंबई पोलिस विभागात राज्य राखीव पोलिस म्हणून नियुक्ती मिळवली. गावांत त्यांचा सत्कार आणि आनंदोत्सव रंगला आहे.
Success Story
Success Storysakal
Updated on

पाचोड : परिसरातील थेरगाव (ता. पैठण) येथील तीन शेतकऱ्यांच्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर आकाशाला गवसणी घालत नवी मुंबई येथे पोलिस विभागात राज्य राखीव पोलिस होण्याचा बहुमान मिळविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com