Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Godavari River: नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून, जायकवाडी धरणातून ९,४३२ क्युसेक पाणी सोडले जाणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

पैठण (जि. छत्रपती संभाजानगर) : नाशिक जिल्ह्यात पुन्हा पाऊस झाल्याने पाण्याची होणारी आवक लक्षात घेता येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातून गुरुवारी (ता. २१) सकाळी सहापासून सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात नऊ हजार ४३२ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सध्या हे धरण ९५ टक्के भरलेले आहे. यापूर्वी ३१ जुलैला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com