Jayant Patil : पदाधिकारीच उमेदवारीचा निर्णय घेतील; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधानसभा निवडणुकीत काहींवर अन्याय झाला

Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीत अन्याय झाल्याची कबुली जयंत पाटील यांनी दिली असून आता मनपा व स्थानिक निवडणुकांत उमेदवारीचा निर्णय स्थानिक पदाधिकारीच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Jayant Patil
Jayant Patil sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या निवडणुकीत आमच्याकडून काहींवर अन्याय झाला. ऐनवेळी अर्ज मागे घेण्याची वेळ आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. बाहेरून आलेल्यांना संधी मिळाल्याने पक्षातील लोक नाराज झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com