Maharashtra Education : महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई, शिक्षणाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम

Teacher Shortage : राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या ही शैक्षणिक गुणवत्तेला बाधा ठरत असून, शिक्षक भरती ही विकसित महाराष्ट्र २०४७ साठी अत्यावश्यक झाली आहे.
Maharashtra Education
Maharashtra EducationSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांमध्ये गुणवत्तेला तडे जात असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नवीन शैक्षणिक धोरण व ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या धोरणात्मक दस्तऐवजांची अंमलबजावणी करत असताना शिक्षक भरती अत्यावश्यक बाब ठरत आहे, असे मत शिक्षण संस्था महामंडळाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Teacher Promotion
Maharashtra Teacher Recruitment 2026
Maharashtra primary teacher promotion stayed
Night Schools in Pune Struggle Amid Staff Crunch, Students' Education at Stake
Marathi News Esakal
www.esakal.com