CM Devendra Fadnavis: समृद्ध पंचायतराज’चा फुलंब्रीत शुभारंभ; ग्रामपंचायतींना रोल मॉडेल बनविण्याचा संकल्प, मुख्यमंत्री फडणवीस

Maharashtra Development: ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानाद्वारे राज्यातील ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्रबिंदू बनवले जात आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सुविधा, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

sakal

Updated on

फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : ग्रामपंचायतींना विकासाचे केंद्रबिंदू बनवून त्यांची क्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट ‘समृद्ध पंचायतराज’ अभियानातून साधले जात आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना रोल मॉडेल बनविण्याचा संकल्प आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सुविधा, महिला सक्षमीकरण आणि रोजगारनिर्मिती या बाबींवर सरकारचा विशेष भर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलंब्री येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com