Climate Change : पावसाळा लांबणार, थंडी कमी होणार; पुढील २५ वर्षांच्या अभ्यासात राज्यातील हवामान बदलाचा इशारा

Temperature Rise : २०२१ ते २०५० या कालावधीत महाराष्ट्रात तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. परिणामी थंडी कमी होईल आणि पावसाळा लांबेल.
Climate Change
Climate Changesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे २०२१-२०५० या कालावधीत तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील उन्हाळा ०.२५ ते ०.४२ अंशांनी, तर हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशांनी तापमान वाढणार आहे. त्यामुळे थंडी कमी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com