Environmental Awareness : जिल्हाभरात केवळ पाच टक्के वनक्षेत्र; ‘एक वृक्ष तोडला, तर काय होतेय’ ही भावनाच चुकीची

Save Trees : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ ५.१ टक्के वनक्षेत्र उरले असून, वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. नागरिकांनी वृक्षसंवर्धनाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
Environmental Awareness
Environmental Awarenesssakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची ‘दुष्काळवाडा’ म्हणून ओळख पुसून काढण्यासाठी वनक्षेत्राचेही प्रमाण वाढवावे लागेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ ५.१ टक्के वनक्षेत्र असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com