Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तून शेतीसाठी पाणी; डाव्या-उजव्या कालव्यांतून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा

Kharif Crops: जायकवाडी धरणातून खरीप हंगामासाठी संरक्षणात्मक पाणीपाळी सुरू करण्यात आली असून, डाव्या व उजव्या कालव्यांतून पाणी सोडले जात आहे. या पाण्यामुळे मराठवाड्यातील ताणात आलेल्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jayakwadi Dam
Jayakwadi Damsakal
Updated on

पैठण/जायकवाडी : जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून बुधवारी (ता. १६) खरीप हंगामासाठी संरक्षणात्मक पाणीपाळी सुरू झाली आहे. यात डाव्या कालव्यातून १०० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com