Ramdas Athawale : ठाकरे एकत्र आले तर महाआघाडीत फूट पडणार; आठवले, युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींवर कुणाचाही दबाव नाही

Maharashtra Politics : केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात, राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीवर फूट पडेल. पंतप्रधान मोदींवर युद्ध थांबवण्याचा कुणाचाही दबाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्यात सध्या राज ठाकरे-उद्धव ठाकरे या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. ते दोघे एकत्र येणार नाहीत, आणि आलेच तरी काहीही फरक पडणार नाही. जर एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल, असे मत केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com