CM Devendra Fadnavis : पालखी सोहळ्यातील अडचणी दूर करा; रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Eknath Maharaj Palkhi : ४२५ वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील अडचणी दूर करण्याची मागणी रघुनाथबुवा गोसावी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंबईत निवेदन सादर केले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

जायकवाडी : श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला ४२५ वर्षांची परंपरा आहे. सोहळ्यात ४५ दिंड्या असून ३५ ते ४० हजार वारकरी सहभागी होतात. पालखी सोहळ्यातील अडचणी सोडविण्याची मागणी नाथवंशज रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ मे रोजी मुंबईत निवेदन दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com