

पैठण : तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढा असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी (नाथसागर) प्रकल्पात बाष्पीभवनाचा वेग झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांत धरणातील सुमारे साडेचार टीएमसी पाण्यात हवेत विरले आहे.