Rural Migration : रोजगारासाठी गड्या शहरच बरे! भागत नसल्याने पन्नास वर्षांत २९ टक्के लोकांनी सोडले गाव

Employment Crisis : गेल्या पन्नास वर्षांत रोजगाराच्या टंचाईमुळे २९.६३ टक्के लोकांनी गाव सोडून शहरांचा आश्रय घेतला. शेती संकट आणि आरोग्य समस्या हे प्रमुख कारणे ठरले.
Rural Migration
Rural Migrationsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : गेल्या पन्नास वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातून लोकांनी शहरी भागाकडे स्थलांतर सुरू केले. रोजगाराचा अभाव, आकसत जाणारी शेतजमीन, आरोग्याचे प्रश्न यामुळे नाइलाजाने आपले जन्मगाव सोडण्याचे प्रमाण वाढत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com