CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनीही विचारले, ‘कुठेय पाणी?’ संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर ‘सकाळ’ने हलवले मंत्रालय

CM Fadnavis Reacts to Sambhajinagar's Water Crisis : ‘सकाळ’च्या ‘कुठेय पाणी?’ मोहिमेमुळे मंत्रालय हलले असून, मुख्यमंत्र्यांनी २७४० कोटींच्या पाणी योजनेला गती दिली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis Raised Concern Over Sambhajinagar's Water Shortageesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीप्रश्‍नावर कठोर भूमिका घेत ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘कुठेय पाणी’ वृत्तमालिकेने मुंबईत मंत्रालय हलवले. ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. २८) बैठक घेत छत्रपती संभाजीनगर शहराची पाणीपुरवठा योजना ऑक्टोबरअखेरपर्यंत कार्यान्वित करा, असे आदेश दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com