Chhatraati Sambhajinagar: शहरात फक्त चार दिवसांचा रक्तसाठा; टंचाईने जीव टांगणीला, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची वेटिंग

Sambhajinagar Faces Critical Blood Shortage: संबाजीनगर शहरात रक्तसाठा फक्त चार दिवस पुरेल; थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा; वाढत्या मागणीमुळे रुग्णांच्या जीवाला धोका, प्रशासन आणि रक्तपेढ्या आवाहन करत आहेत.
Chhatraati Sambhajinagar

Chhatraati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: शहरातील विविध रुग्णालयांतून रोज चारशेहून अधिक रक्तपिशव्यांची मागणी असते. पण, पुरवठा केवळ २५० च्या आसपास होत आहे. १५० पिशव्यांची तफावत निर्माण झाली. सध्या केवळ चार दिवस पुरेल एवढाच साठा रक्तपेढ्यांकडे उरला. परिणामी, अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले असून, थॅलेसेमिया रुग्णांना चार ते पाच दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com