Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Pandharpur Wari: संत सद्गुरू विठोबादादा महाराज यांनी श्री विठ्ठलचरणी अखंड भक्ती अर्पण करत पंढरपूर हेच घर मानले. चातुर्मास काळात फड परंपरेत आजही त्यांची अखंड कीर्तनसेवा चालते, ही महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे.
Ashadhi Wari:
Ashadhi Warisakal
Updated on

अनिल भाले

छत्रपती संभाजीनगर : संत सद्‍गुरू विठोबादादा महाराज यांनी श्री विठ्ठल भक्तीचा नंदादीप प्रज्वलित करून भक्तिमार्गाची शिकवण देता लाखो गुरूभक्तांचे जीवन उजळून टाकले. तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेली ही श्रेष्ठ परंपरा गादीवरील प्रत्येक थोर सत्पुरूषांनी प्राणपणाने जपली. पंढरपुरातील फड परंपरेत चातुर्मासात रोज कीर्तनसेवेची चातुर्मास्ये महाराजांची एकमेव परंपरा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com