Chh. Sambhajinagar : जिल्ह्यात विष घेऊन दोन शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी संपवले जीवन ; पैठण आणि सोयगाव तालुक्यात घडल्या घटना

farmer : शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी विषप्राशन करून जीवन संपवले. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे, आणि दोन्ही मृतकांच्या कुटुंबांमध्ये शोक आहे.
Chh. Sambhajinagar
Chh. Sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तरुण शेतकऱ्यांनी विष प्राषन करून आत्महत्या केल्याच्या घटना शुक्रवारी उघडकीस आल्या. आकाश अशोक कळसकर (वय २१, रा. गिधाडा, ता.पैठण) आणि राजू शेनपडू जाधव (वय ४२, रा. बनोटी, ता. सोयगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे असून, पोलिस तपास करताहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com