Vidrohi Sahitya Sammelan : विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मागणी, मांडले विविध २७ ठराव; ग्रामीण तरुणांच्या लग्नाचे पाहा जरा!

Marriage Crisis : विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाच्या वाढत्या अडचणींवर चर्चा झाली. मुलींच्या घटत्या संख्येमुळे व शहरीकरणाच्या आकर्षणामुळे हा प्रश्न ऐरणीवर असल्याचे ठराव मांडण्यात आले.
Vidrohi Sahitya Sammelan
Vidrohi Sahitya Sammelansakal
Updated on

मलिकअंबर साहित्यनगरी (छत्रपती संभाजीनगर) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. गावात रोजगार नाही. यामुळे तरुणांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच परंपरांमुळे मुलींची गर्भात हत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com