कुंभार पिंपळगाव - गावासह परिसरात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. दरम्यान सोमवारी (ता. पाच) दुपारी चार वाजेच्या सुमारास तासभर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाने पाहणी करावी अशी मागणी होत आहे.