Walmik Karad : आडवे येणाऱ्यांना आडवे करा, नाही तर भीक मागावी लागेल! वाल्मीकने घुलेला दिला होता स्पष्ट आदेश

Beed Crime : बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलवर रचला गेला होता. खंडणीप्रकरणाशी थेट संबंध असलेल्या या गुन्ह्यात धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
Walmik Karad
Walmik Karadsakal
Updated on

बीड : जो खंडणीत आडवा येईल त्याला आडवे करा. उठ-सूट कोणीही आडवे आले तर आपल्याला भीक मागावी लागेल, हा वाल्मीक कराडचा संदेशच सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यानंतर नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलवर बैठक होऊन अपहरण आणि हत्येचा कट शिजल्याचे दोषारोपपत्रातून समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com