

Beed
esakal
बीड: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये तब्बल दोन वर्षांसाठी हद्दपारीची कठोर कारवाई करण्यात आली आहे.