

Beed News
esakal
बीड: निवडणुकीचे रणमैदान गाजवताना नेत्यांनी दिलेली आश्वासने आणि बीडकरांच्या नळाला येणारे पाणी, यात सध्या ३४ कोटी रुपयांचे अंतर पडले आहे. सत्ता द्या, पाण्याचा प्रश्न सोडवतो, हा शब्द नेत्यांनी दिला, बीडकरांनी ३५ वर्षांनंतर पालिकेत सत्तांतरही घडवून आणले.