Dr. mainak Ghosh
sakal
येरमाळा - धाराशिव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली असून काही ग्रामपंचायतींची मुदत येत्या २८ फेब्रुवारी २०२६ ला किंवा त्यापूर्वी संपुष्टात येत आहे.मात्र प्रशासकीय कारणांमुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.