Yermala News : ग्रामपंचायतींवर सरपंचाची तात्काळ प्रशासक नेमणुकीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे आदेश

मुदत संपलेल्या व निवडणुका रखडलेल्या ग्रामपंचायतींसाठी धाराशिव जिल्हा परिषद प्रशासनाची कारवाई.
Dr. mainak Ghosh

Dr. mainak Ghosh

sakal

Updated on

येरमाळा - धाराशिव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली असून काही ग्रामपंचायतींची मुदत येत्या २८ फेब्रुवारी २०२६ ला किंवा त्यापूर्वी संपुष्टात येत आहे.मात्र प्रशासकीय कारणांमुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com