Farmers Crisis : शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत, खरिपासाठी नवे कर्ज नाही, शेतकऱ्यांची कोंडी

Loan Waiver : कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांची खरिपाच्या तयारीसाठी आर्थिक कोंडी झाली असून, पुन्हा सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे.
Farmers Crisis
Farmers CrisisSakal
Updated on

गेवराई : विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीच्या सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते.परिणामी शेतकरी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत कर्जमाफीची आस लावून बसला होता;मात्र, अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतरही कर्जमाफ न केल्याने पिककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.त्यातच नूतनीकरण(नवं-जुनं)केलं नसल्याने येत्या खरिपाच्या पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? असा प्रश्न पडलेला आहे. यामुळे सावकारांच्या घराची उंबरे झिजलेल्या शिवाय पर्याय नसल्याने सावकारी पाशात अडकवून गळ्याचा फास घट्ट होण्याची शक्यता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com