Water Crisis : जमालवाडी व तांडा परिसरातील नागरिकांची दरवर्षी पाण्यासाठी भटकंती, गरजूंना अद्याप पाणी नाही

Jal Jeevan Mission : 'हर घर नल से जल'च्या घोषणेमुळे आशा निर्माण झाली असली तरी टाकळी राजेरायच्या जमालवाडी व तांडा परिसरातील ग्रामस्थांना दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionSakal
Updated on

टाकळी राजेराय : एकीकडे हर घर नल नल से जल ब्रिद वाक्य घेउन जलजिवन मिशन योजने वर एक एक गावात कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे माञ खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जमालवाडी व तांड्यावरील नागरिकांना माञ पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी भटकंतीच करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com