

Marathwada News
esakal
किल्ले धारूर: सकाळी घराघरात नळाला पाणी कधी येते, याची ची वाट पहिली जाते, पण किल्लेधारूर शहरात मात्र गेल्या वीस दिवसांपासून नळाची तोटी कोरडीठाक आहे. घराबाहेर पडलं की हातात रिकामे हंडे आणि डोक्यावर घागरी घेऊन पाण्यासाठी मैलोन् मैल भटकणाऱ्या महिलांचे दृश्य आता शहरासाठी पाचवीलाच पूजले आहे.