Dharashiv News: तलाव फोडला, पण दुरुस्तीचे काय?; प्रशासनाचे दुर्लक्ष; डुक्करवाडी परिसरात पाणीटंचाईचे भीषण संकट

Impact on Drinking Water for Four Villages: भूम तालुक्यातील डुक्करवाडी तलाव फोडला; चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढली आहे.
Dharashiv News

Dharashiv News

esakal

Updated on

भूम: तालुक्यातील डुक्करवाडी येथील साठवण तलावाच्या दुरुस्तीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात २२ व २४ तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाला धोका निर्माण झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com