Latur News : पहिलीपासून इंग्रजीही असू नये; संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे स्पष्ट मत

विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी.
Dr. Tara Bhavalkar
Dr. Tara Bhavalkarsakal
Updated on

लातूर - विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी. या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते. पण, असे न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासून तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जात आहे. हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक आणि अन्यायकारक असाच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com