Georai News : असाच पाऊस राहीला तर कृषी मंत्री साहेब जीवन संपविल्याशिवाय पर्याय नाही; गेवराईच्या शेतक-याने मांडली व्यथा

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस कोसळत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गेवराईला बसला.
agriculture loss

agriculture loss

sakal

Updated on

गेवराई - बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस कोसळत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गेवराईला बसला असून, हातातोंडाशी कापणीला आलेले सोयाबीन आणि कपाशीचे मुख्य पिक धोक्यात सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com