Farmers Protest: ‘आश्वासन नको, कृती हवी’! लेखी देऊनही 1 वर्षात रस्ता मोकळा नाही; रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शेतकरी पाण्यात उतरले

Kaygaon Farmers Enter Backwaters Over Road Encroachment: मुख्यमंत्री ग्रामसडकवरील अतिक्रमण न हटल्याने अमळनेर शिवारात शेतकरी पुन्हा जलसमाधी आंदोलनात; वर्षभराच्या लेखी आश्वासनानंतरही रस्ता बंदच, विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचे हाल
Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities

sakal

Updated on

-जमील पठाण

कायगाव : पुणे - अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गापासून अमळनेर व लखमापूर गाव मार्गे श्री क्षेत्र परमानंदगड दत्त मंदिर, गवारे वस्तीपर्यंत जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा शिवरस्ता १५ दिवसांत अतिक्रमणमुक्त करू ,असे लेखी देऊन एक वर्ष उलटले. ग्रामस्थांनी यासाठी तीन वेळा निवेदन व स्मरणपत्र दिले. तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com