Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणार, अंतरवाली सराटीत शेतकऱ्यांची होणार बैठक

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तो पर्यत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर शेतकरी यांनी बहिष्कार घालावा.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal

Updated on

- दिलीप दखणे

वडिगोद्री - निवडणुकापुरते शेतकरी यांना आश्वासन दिले जाते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणीही बोलत नाही, आपली सत्ता, पद, कसे शाबीत राहिल याकडे लक्ष दिले जात आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी परीस्थिती गंभीर होत चालली आहे. प्रत्यक्ष भाव व हमी भाव याचा ताळमेळ नाही, बाजारात हमी भावापेक्षा कमी दरात शेत मालाला भाव मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com