Heatwave Death: देगलूर तालुक्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू...

कावळगावातील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू; वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका अधोरेखित
काळाचा घाला! देगलूर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी; शेतात काम करताना ५२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

काळाचा घाला! देगलूर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी; शेतात काम करताना ५२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Sakal

Updated on

देगलूर : तालुक्यातील मौजे कावळगाव येथील शेतकरी गंगाधर पोचिराम सोनाकांबळे (वय ५२) यांचे आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास उष्माघाताने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com