Umarga News : शेतकऱ्यांनी रेशीम निर्मितीतुन उद्योजक व्हावे : शरण पाटील

रेशीम शेती व तुती लागवड कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
sharan patil
sharan patilsakal
Updated on

उमरगा, (जि. धाराशिव) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्प से सिद्दी हा मुलमंत्र दिला दिला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना असून त्याचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल केला पाहिजे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com