

Dharashiv News
esakal
धाराशिव: जिल्ह्याच्या काही भागात गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे फळबागांना मोठा फटका बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी उच्च दराने विकली जाणारी द्राक्षे आता अल्पदरात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.