Georai News : सुरळेगावातील शेतकऱ्याचे कपाशी पीक अति पावसाने उध्वस्त, मोठे नुकसान; टाहो फोडताच प्रशासन दाखल

Monsoon Damage : गेवराई तालुक्यातील सुरळेगावमध्ये अतिवृष्टीमुळे कपाशी पीक नष्ट झाल्याने शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांच्या नुकसानीचा पंचनामा प्रशासनाने गुरुवारी केला.
Monsoon Damage
Monsoon Damage Sakal
Updated on

गेवराई : एक-दोन दिवस झालेल्या अति पावसामुळे कपाशीत आकस्मिक मर आली. पीक हातच गेल.त्यामुळे खचलेल्या गेवराईतील शेतकऱ्याने मायबाप सरकार मदत करा, सांगा आता आम्ही जगायचं कसं? असा टाहो केल्यानंतर प्रशासनाकडून बांधावर जात त्या शेतकऱ्याच्या पीक नुकसानीचा गुरूवारी (ता ३१) पंचनामा करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com