Collector Vinay gauda
sakal
कायगाव - 'शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची कामे वेळेत करा. समिती नेमून शेतकऱ्यांसमोरच सर्व रेकॉर्ड पारदर्शकपणे तपासा. ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रात जायकवाडीचे पाणी जाते, त्या सातबारा उताऱ्यांची खात्री करून संपादन करा. शेतकऱ्यांना न्याय द्या,' असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी शुक्रवारी (ता. २९) दिले.