Kaygaon News : ‘शेतकऱ्यांना न्याय द्या, रेकॉर्ड पारदर्शक तपासा’; जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयात गंगापूर तालुक्यातील अमळनेर, लखमापूर, गळनिंब येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांची विशेष बैठक झाली.
Collector Vinay gauda

Collector Vinay gauda

sakal

Updated on

कायगाव - 'शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची कामे वेळेत करा. समिती नेमून शेतकऱ्यांसमोरच सर्व रेकॉर्ड पारदर्शकपणे तपासा. ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रात जायकवाडीचे पाणी जाते, त्या सातबारा उताऱ्यांची खात्री करून संपादन करा. शेतकऱ्यांना न्याय द्या,' असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी शुक्रवारी (ता. २९) दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com