
Jayakwadi Dam
sakal
गेवराई : राज्यात दोन दिवसापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी सुरू केल्याने वरिल धरणातून जायकवाडीच्या धरणात पाणी आवक वाढली आहे.यामुळे आज सकाळीच नियमित आठरा दरवाज्यानंतर आपत्कालीन नऊ दरवाजे साडेचार फुटाने उघडून गोदावरी नदीच्या पात्रातुन जवळपास एक लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.