Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे नऊ आपत्कालीन दरवाजे उघडे; गोदावरीपात्रात १ लाख १३ हजार क्युसेकने पाणी विसर्ग

Godavari Flood: जायकवाडी धरणातून एक लाखाहून अधिक क्युसेक पाणी विसर्ग केल्यामुळे गेवराई तालुक्यातील ३२ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Jayakwadi Dam

Jayakwadi Dam

sakal

Updated on

गेवराई : राज्यात दोन दिवसापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी सुरू केल्याने वरिल धरणातून जायकवाडीच्या धरणात पाणी आवक वाढली आहे.यामुळे आज सकाळीच नियमित आठरा दरवाज्यानंतर आपत्कालीन नऊ दरवाजे साडेचार फुटाने उघडून गोदावरी नदीच्या पात्रातुन जवळपास एक लाख १३ हजार १८४ क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com