Chandrashekhar Bawankule: गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विचार; बावनकुळे, ‘शक्तिपीठ’बाबत ९० टक्के शेतकरी सकारात्मक

Farmer Welfare: महाराष्ट्रात गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार सुरू आहे, हे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करणे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesakal
Updated on

धाराशिव : सरकारचा कार्यकाळ अजून तीन वर्षे बाकी आहे. त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ. मोठ्या शेतकऱ्यांऐवजी गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यामागे खऱ्या गरजूंना कर्जमाफी मिळावी हा हेतू आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. ७) येथे पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com