

Maharashtra Governor Haribhau Bagade addressing students at an felicitation ceremony in Phulambri.
Sakal
फुलंब्री : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता आपल्या ज्ञानात आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. बौद्धिक क्षमता वाढली, ज्ञानाचा पाया भक्कम झाला तर नोकरीच्या मागे धावण्याची वेळ येणार नाही, तर नोकऱ्याच विद्यार्थ्यांना शोधत येतील, असे प्रतिपादन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.