Education News: बौद्धिक क्षमता वाढवा, नोकऱ्या तुमच्याकडे येतील; राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

डिग्रीपेक्षा ज्ञान आणि बौद्धिक क्षमता महत्त्वाची; पाया भक्कम असेल तर नोकऱ्या विद्यार्थ्यांना शोधत येतील, असा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा फुलंब्रीत संदेश
Maharashtra Governor Haribhau Bagade addressing students at an felicitation ceremony in Phulambri.

Maharashtra Governor Haribhau Bagade addressing students at an felicitation ceremony in Phulambri.

Sakal

Updated on

फुलंब्री : विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता आपल्या ज्ञानात आणि बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. बौद्धिक क्षमता वाढली, ज्ञानाचा पाया भक्कम झाला तर नोकरीच्या मागे धावण्याची वेळ येणार नाही, तर नोकऱ्याच विद्यार्थ्यांना शोधत येतील, असे प्रतिपादन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com