

Hingoli News
esakal
हिंगोली: उन्हाळी पिकांमध्ये पाण्याची बचत, तणांवर नियंत्रण आणि उत्पादनात वाढ साधण्यासाठी शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. उसाचा चालू गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपल्यामुळे पूर्वहंगामी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.