Marathwada Irrigation Demand: खरीप पिकांना जीवदानासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणातून तातडीने पाणी सोडा; आमदार राजू नवघरे यांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी

पावसाने दडी मारल्याने हिंगोली, परभणी, नांदेडमधील सोयाबीन, हळद, तूर, ऊस, कापूस, ज्वारीसह उभी पिके वाळण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचे आर्थिक संकट टाळण्यासाठी सिद्धेश्वर, येलदरी धरणांतून कालव्यांना तातडीने पाणी देण्याची मागणी
Raju Navghare seeks urgent water release to save crops

Raju Navghare seeks urgent water release to save crops

Sakal

Updated on

हिंगोली : हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील खरीप हंगामातील पिकांना सध्या पावसाच्या खंडामुळे मोठा फटका बसत असून सोयाबीन, हळद, तूर, ऊस, कापूस, ज्वारी यांसह विविध पिके वाळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर व येलदरी धरणातून कालव्यामध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार राजू नवघरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com