

Jalna
esakal
उमेश वाघमारे
जालना: तब्बल ३१८ वर्षांनंतर प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा रविवारी (ता.५) जालना शहरातील जेईएस मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती हा अभूतपूर्व भक्ती सोहळा भक्तिरसाने भारावून गेला.